शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेमाची देशाला गरज - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 22:19 IST

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. 

बहरीन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी बहरीन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.  यावेळी तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले.  बहरीन येथे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजनच्या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी देशातील विविध समस्यांची माहिती उपस्थितांसमोर ठेवली. तसेच देशाच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आवाहन केले, राहुल गांधी म्हणाले, " तुमची तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे. तुम्ही जिथे गेलात तिथे त्या त्या देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानामधून तुम्ही आपली क्षमता दाखवून दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी देशातील बेरोजगारीसह इतर समस्यांची जाणीवही उपस्थितांना करून दिली." देशातील रोजगार निर्मिती गेल्या आठ वर्षांतील निचांकी पातळीवर आली आहे. सध्या देशात गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती आणि जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा समाजात घृणा निर्माण करून फूट पाडण्याचे काम सुरू आहे." असे राहुल गांधी म्हणाले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत