शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेमाची देशाला गरज - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 22:19 IST

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. 

बहरीन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी बहरीन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.  यावेळी तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले.  बहरीन येथे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजनच्या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी देशातील विविध समस्यांची माहिती उपस्थितांसमोर ठेवली. तसेच देशाच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आवाहन केले, राहुल गांधी म्हणाले, " तुमची तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे. तुम्ही जिथे गेलात तिथे त्या त्या देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानामधून तुम्ही आपली क्षमता दाखवून दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी देशातील बेरोजगारीसह इतर समस्यांची जाणीवही उपस्थितांना करून दिली." देशातील रोजगार निर्मिती गेल्या आठ वर्षांतील निचांकी पातळीवर आली आहे. सध्या देशात गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती आणि जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा समाजात घृणा निर्माण करून फूट पाडण्याचे काम सुरू आहे." असे राहुल गांधी म्हणाले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत