शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Teen Murti memorial : ...हे बदल म्हणजे नेहरूंचा वारसा पुसण्याचा कट - मनमोहन सिंग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:12 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेहरू स्मृती संग्रहालय व वाचनालयाबाबत पत्रव्यवहार केला आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाबाबत पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय आणि तीन मूर्ती  भवनामध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू केवळ काँग्रेसचेच नेते नव्हते तर संपूर्ण देशाचे नेते होते, असे म्हणत मनमोहन सिंग यांनी वास्तूंमधील प्रस्तावित बदलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटलंय की, 'तुमचे सरकार अजेंड्यासहीत नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाची संरचना बदलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली जाऊ नये, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे'. 

दरम्यान, दिल्लीतील तीन मूर्ती भवनात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मनमोहन सिंग यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरूंचा वारसा व योगदान पुसण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.  

'अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात तीन मूर्ती भवनासोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नव्हती, मात्र आताचे सरकार आपल्या अजेंड्यासहीत असे करताना दिसत आहे, ही बाब दुर्दैवी आहे', असेही मनमोहन सिंग यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू