शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'माझा नवा भारत भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल', कपिल सिब्बलांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 15:24 IST

Kapil Sibbal On PM Modi: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पीएम मोदींच्या वक्तव्यावर सिब्बलांची टीका.

Kapil Sibbal On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.28) नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्या उद्घाटनावरुन विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यातच आता राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनावेळी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या आकांक्षेने आणि स्वातंत्र्याच्या विचारानेच ‘नवा भारत’ घडू शकतो.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या विकासाच्या प्रवासातील "अमर" क्षण असल्याचे वर्णन करताना, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी दावा केला की, ते आत्मनिर्भर आणि विकसित भारताची पहाट चिन्हांकित करेल, जे इतर देशांच्या विकासास प्रेरणा देईल. लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, नवीन संसद भवन "नवीन भारता"ची उंची गाठण्यासाठी काम करण्याचा संकल्प दर्शवतो.

उद्घाटन समारंभात पंतप्रधानांच्या वक्तव्याचा दाखला देत सिब्बल म्हणाले, "स्वातंत्र्याचा विचार हा माझा नवा भारत घडवू शकतो. फक्त वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या स्वातंत्र्याच्या विचारानेच नवीन भारत निर्माण होईल. यात नवनवीन कल्पनांना आकार मिळेल आणि सर्व प्रकारचे रंग विखउरले जातील. हा भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल...'' 

सिब्बल यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडलासंयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री असलेले सिब्बल यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडली. सिब्बल हे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी नुकतेच 'इन्साफ' नावाचे व्यासपीठ सुरू केले आहे. त्यांच्या मते अन्यायाविरुद्ध लढा हा या व्यासपीठाचा उद्देश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसParliamentसंसदBJPभाजपा