शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:46 IST

एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. 

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेनंतर  १८ मुले बेपत्ता झाली आहेत. या बोटीत ३४ मुले होती. एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागमती नदीत घडली. भटगामा मधुरपट्टी येथील पीपळ घाटातून मुले शाळेत जात असताना ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने बचाव कार्य सुरू आहे. अनेक मुलांना बाहेर काढले आहे, पण अजूनही काही मुले बेपत्ता आहेत. 

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली आहे. नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने बचाव कार्य करताना अडचणी येत आहेत. याशिवाय, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहोत, मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बोटीत लहान मुलांसह काही महिलाही होत्या, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BiharबिहारStudentविद्यार्थी