शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या 'धाडसी सुधारणा' पासूनच निघेल देशाच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग, मुकेश अंबानींकडून मोदींची 'तारीफ'

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 21, 2020 18:13 IST

मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांनी शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा' (Bold Reforms)ची प्रशंसा केली. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल, असे अंबानी म्हणाले. (Pandit Deendayal Petroleum University- PDPU)

गांधीनगर - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांनी शनिवारी, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा' (Bold Reforms)ची प्रशंसा केली. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल, असे अंबानी म्हणाले. ते पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापिठाच्या (Pandit Deendayal Petroleum University- PDPU) दीक्षांत समारंभास व्हर्च्यूअली संबोधित करत होते.

अंबानी म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या दृढ आणि प्रभावी नेतृत्वाने संपूर्ण जगाला, भारताकडे एका नव्या नजरेतून पाहण्याची दृष्टी दिली आहे. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि दृढ विश्वासाने संपूर्ण देशालाच पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे. मला विश्वास आहे, की त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा'पासूनच येणाऱ्या काही वर्षांत भारत केवळ वेगाने आर्थिक भरपाईच करणार नाही, तर आर्थिक प्रगतीचा मार्गही प्रशस्त होईल."

पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे उदाहरण देत अंबानी म्हणाले, "आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की पीडीपीयू हे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाईंच्या ''आत्म निर्भर'' दृष्टीचेच एक प्रॉडक्ट आहे. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी यासंदर्भात दृष्टीकोन दिला होता." ते म्हणाले, "पीडीपीयू केवळ 14 वर्षांपूर्वीचेच आहे. मात्र, तरीही ते नवकल्पनांसाठी अटल रँकिंग ऑफ इंस्टिट्यूशन्समध्ये टॉप-25मध्ये आहे."

देशातील ऊर्जेच्या आवश्यकतेवर बोलताना अंबानी म्हणाले, "ऊर्जेच्या भविष्यात अभूतपूर्व बदल होताना दिसत आहे. एवढेच नाही, तर याचा मानवाच्या भविष्यावरही मोठा प्रभाव पडत आहे. खरेतर यामुळे आपल्या ग्रहाचेही भविष्य प्रभावित होत आहे." यावेळी, "पर्यावरणाची हाणी केल्याशिवाय, आपण आपली अर्थव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ऊर्जेचे अधिक उत्पादन करू शकतो?," असा प्रश्नही अंबानी यांनी केला. यावेळी अंबानी यांनी हवामान बदलावरही भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पीडीपीयूच्या या आठव्या दीक्षांत समारंभात व्हर्च्यूअली संवाद साधला.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीNarendra Modiनरेंद्र मोदीRelianceरिलायन्सprime ministerपंतप्रधान