शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:19 IST

दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बाळाच्या नातेवाईकांनी प्रशासन आणि महानगरपालिकेवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. साहू कुटुंबाचं म्हणणं आहे की, परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या गेल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. याच दूषित पाण्यामुळे पाच महिन्यांच्या मुलाचा बळी गेला.

मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता, त्यानंतर त्याची प्रकृती सतत बिघडत गेली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर आई साधना साहू यांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. त्यांनी सांगितलं की, "जवळपास दहा वर्षांच्या नवसानंतर आणि प्रार्थनेनंतर आम्हाला मुलगा झाला होता."

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा

"गर्भधारणेदरम्यान गंभीर प्रसूती समस्या होत्या, ज्यामुळं नऊ महिने बेड रेस्ट घ्यावी लागली होती. दूध कमी येत असल्याने बाहेरून दूध आणून बाळाला पाजावं लागत असे, ज्यामध्ये पाणी मिसळलं जायचं. तेच पाणी त्यांच्या बाळासाठी जीवघेणं ठरलं." या कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, १० वर्षांच्या मुलीलाही सतत पोटदुखी आणि पोटाशी संबंधित त्रास होत आहेत.

यावरून हे स्पष्ट होतं की, परिसरातील पाणी लोकांच्या आरोग्यासाठी घातक बनले आहे. "माझं बाळ गेलं, पण माहिती नाही आणखी किती निष्पाप जीव यामुळे धोक्यात येती," अशी भीती आईने व्यक्त केली. आरोग्य विभागाची आकडेवारीही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करत आहे. विभागाच्या माहितीनुसार, दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४९ जण आजारी पडले आहेत, ज्यांना उलट्या-जुलाब आणि पोटाशी संबंधित तक्रारी आहेत. यापैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ten Years of Prayers, Then Loss: Mother's Heartbreak in Indore

Web Summary : Contaminated water in Indore claimed the life of a five-month-old, sparking outrage. The family alleges negligence led to the tragedy after repeated complaints were ignored. The mother grieves the loss of her child, born after a decade of prayers, fearing for other children. 149 others are sick; 7 deaths reported.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीmilkदूधDeathमृत्यू