शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 9:13 PM

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात ठिकठिकाणी आवाज उठवले जातात. महिलांवर अत्याचार चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातं. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून जो रिपोर्ट समोर आलाय त्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. यामागचं कारणही तसेच आहे. देशातील १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात १४ ते ३० टक्क्याहून अधिक महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचं समर्थन केले आहे. तर खूप कमी टक्के पुरुषांनी मारहाणीच्या कृत्याचं समर्थन केले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर मणिपूर ६६ टक्के, केरळ ५२ टक्के, जम्मू काश्मीर ४९ टक्के, महाराष्ट्र ४४ टक्के, पश्चिम बंगाल ४२ टक्के यानुसार अनेक राज्यात महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकोला होणारी मारहाण योग्य ठरवली आहे.

नवऱ्याकडून मारहाणीचं काय आहे कारण?

सर्वेक्षणात त्या संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात एक पती त्याच्या पत्नीला मारहाण करतो. जर ती विश्वासघातकी असल्याचा संशय असेल. जर सासरच्या माणसांचा सातत्याने अपमान करत असेल. त्यांच्याशी वाद घालत असेल. जर ती लैंगिक संबंध बनवण्यास नकार देत असेल. नवऱ्याला न सांगता बाहेर जात असेल. जेवणं बनवत नसेल. घराची आणि लहान मुलांची काळजी घेत नसेल.

मारहाण योग्य ठरवण्यामागचं कारण काय?

नवऱ्याकडून बायकोला मारहाण योग्य असल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घराची, मुलांची काळजी न घेणे. सासरच्या मंडळींचा आदर न करणे हे आहे. १८ राज्यातील १३ राज्यात हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांनी नवऱ्याकडून सासरच्या मंडळींचा आदर न करणे त्यामुळे मारहाण झाली असेल तर योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ

नवऱ्याद्वारे मारहाण योग्य असल्याचं ठरवणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचल प्रदेशची आहे. पुरुषांमध्ये कर्नाटक ८१.९ टक्के नवऱ्याने केलेली मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. हैदराबाद येथील एका संस्थेने कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे.