शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

संसद सदस्यांनी जनतेत जाऊन संवाद साधावा -नायडू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 6:08 AM

M. Venkaiah Naidu : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे, असे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.खासदार अभिषेक सिंघवी यांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या कार्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक “पार्लमेंट्री मैसिंजर इन राजस्थान” चेव्हॅर्च्युअल लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले त्यावेळी नायडू बोलत होते. पुस्तकाची चर्चा करताना नायडू म्हणाले की, हे पुस्तक इतर संसद सदस्यांना प्रेरणा देईल कारण डॉ. सिंघवी यांनी खासदार निधीचा समाज सेवेसाठी ज्या प्रकारे उपयोग केला ते उत्तम उदाहरण आहे. मागास भागांना केंद्र बिंदू ठेवून दूर अंतरावरील भागांत शिक्षण, आरोग्य आणि लोकांच्या उपयोगाशी संबंधित कार्यात निधीचा केला गेलेला उपयोग हे सिद्ध करतो की, त्यांचे विचार आणि बांधीलकी कुठे रुजली आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूIndiaभारत