शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 08:50 IST

राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. अपघातानंतर अनेक वाहनांना आग लागली.

राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांना आग लागली आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सुरक्षेसाठी जवळचा रस्ता वळवण्यात आला आहे. 

या अपघातात १२ ते १५ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात १२ ते १५ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भानक्रोटा परिसरातील एका खासगी शाळेजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे एसएमएस हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जखमींना पाहण्यासाठी गेले आहेत.

या अपघाताबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, 'सुमारे ४० गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली असून आता फक्त १-२ वाहने उरली आहेत. या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातrajsamand-pcराजसमंद