शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:27 IST

नवदाम्पत्याने मुलांना लग्नाच्या मंचावर आपल्यासह बसवलं आणि त्याच्यासोबतचे फोटो काढले.

लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यात एक असा विवाह झाला आहे जो संस्मरणीय ठरला आणि तो अविस्मरणीय बनवण्यासाठी वधू-वरांनी असा अनोखा संकल्प केला ज्याने सगळ्यांचीच मनं जिंकली. विवाहाच्या अतूट बंधनात बांधलेल्या जोडप्याने लग्नादरम्यान ११ गरीब मुलांना त्यांच्या पूर्ण शिक्षणासाठी दत्तक घेऊन पुढाकार घेतला आहे. 

नवदाम्पत्याने मुलांना लग्नाच्या मंचावर आपल्यासह बसवलं आणि त्याच्यासोबतचे फोटो काढले. कानपूर देहातच्या सिकंदरा भागात राहणाऱ्या दीक्षा यादवचं लग्न ठरलं होतं. तिला तिच्या लग्नात समाजासाठी असं काहीतरी करायचं होतं ज्यामुळे तिचं लग्न कायम संस्मरणीय ठरेल. स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या दीक्षा यादवला समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे. 

लग्नापूर्वी, दीक्षाने तिच्या पतीच्या संमतीने, चांगले शिक्षण मिळावं म्हणून परिसरातील ११ मुलांना दत्तक घेतलं. दीक्षाने सर्व ११ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या या पुढाकाराने समजात सर्वाना संदेश दिला आणि त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांच्या कृत्तीचं खूप कौतुक केलं. 

दीक्षाने म्हटलं की, आपण नेहमी स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा विचार करतो पण समाजात जी माणसं मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत ती सुद्धा आपलीच आहेत, आपण लाखो-करोडो खर्च करतो पण त्याच खर्चातून आपण काही पैसे त्यांच्यासाठी खर्च करू. माझ्या पतीची संमती घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयांचं सर्वत्र कौतुक होत आहे.  

टॅग्स :marriageलग्नInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण