शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

तामिळनाडूच्या अनेक खेड्यांची फटाक्यांविना होते दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 01:48 IST

पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली.

चेन्नई : पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली.कुतनकुलममध्ये पक्षी अभयारण्य असून तेथे दिवाळीत फटाके वाजवत नाहीत. हे ग्रामस्थ पक्षी भयभीत होऊ नयेत म्हणून धार्मिक स्थळी व कौटुंबिक कार्यक्रमांत भोंगेही वापरत नाहीत. फ्लेमिंगो, पेलिकन, स्पूनबिल, पेंटेड स्टॉर्क, एग्रेट, डक, टेर्न आणि इबिस आदी पक्षी तसेच अनेक स्थलांतरित पक्षीही तेथे येत असतात.सेलममधील वाव्हॅल तप्पू, नागपट्टणममधील सीरकोळीच्या मंदिराचे गाव पेरांबूर व कांचिपुरमच्या विशारमध्ये लोक आपल्या भागातील पक्षी भयभीत होऊ नयेत म्हणून फटाके वाजवत नाहीत. पेरांबूरचे ग्रामस्थ म्हणाले की, वटवाघळे व पक्षी घाबरून जाऊ नयेत म्हणून फटाके न वाजवण्याचा निर्णय आमच्या पूर्वजांनी जवळपास १०० वर्षांपूर्वी घेतला गेला होता.इरोड जिल्ह्यामधील वेल्लोद पक्षी अभयारण्याजवळच्या वडमुगम, वेल्लोद व सहा खेड्यांतील रहिवाशांनी पक्ष्यांना त्रास टाळण्यासाठी सलग १८ वर्षांपासून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी केली. (वृत्तसंस्था)दिल्लीत व्यापा-यांकडून घरपोच फटाक्यांची सेवासर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व परिसरात फटाके विक्रीला बंदी घातल्यामुळे दिवाळी कमी आवाजाची व कमी धोकादायक ठरेल, अशी अपेक्षा आहे. मात्र काही लोकांनी व्यापा-यांकडून फटाके घरपोच मिळवल्याचा व आॅनलाइन मागवल्याचा दावा केला आहे.दिल्लीतील हवेत प्रदूषण वाढल्यामुळे त्यात वाढ न करता दिवाळी साजरी करण्याचा संदेश मिळाला आहे. काहींनी मात्र फटाक्यांसाठी आम्ही ते एकतर आॅनलाइन किंवा शेजारी राज्यांतून विकत आणल्याचे सांगितले. काही व्यापाºयांनी मात्र फटाके विकण्यास नकार देताना १ नोव्हेंबरनंतर ते मिळतील, असे ग्राहकांना सांगितले.

टॅग्स :fire crackerफटाकेNew Delhiनवी दिल्लीTamilnaduतामिळनाडूIndiaभारतdiwaliदिवाळी