शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोळसा खाणीत भीषण अपघात; स्लॅब कोसळल्याने अनेक कामगार दबले, 3 जणांचा मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:33 IST

अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात गुरुवारी(6 मार्च 2025) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. कोळसा खाणीचा स्लॅब कोसळून अनेक कामगार दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले असून, ढिगाऱ्याखालून तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल जिल्ह्यातील सारणी येथील बागडोना-छतरपूर खाणीत गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. खाणीचे छत कोसळल्याने अनेक कामगार दबले गेले, तर तीन कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.योगेश पंडागरे, जिल्हाधिकारी नरेंद्रकुमार सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक (एसपी) निश्चल झरिया यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 

मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. खाणीत काम करणाऱ्या इतर मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, एसपी निश्चल झरिया यांनी तीन मजुरांच्या मृत्यूला दुजोरा दिला. या अपघातात गोविंद कोसारिया (37) शिफ्ट इन्चार्ज, हरी चौहान (46) आणि रामदेव पंडोळे (49) यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना ग्रॅशिया, ग्रॅच्युइटी, नुकसानभरपाई, पीएफ आणि लाइफ कॅशमेंटची रक्कम लवकरच जारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर प्रशासनाने खाण सुरक्षा मानकांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील. सध्या बचावकार्य पूर्ण झाले असून, अपघाताच्या कारणाचा सविस्तर तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू