शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महाराष्ट्र, हरयाणा यांनी वाढवली भाजपची चिंता; दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:54 IST

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणात झालेल्या लोकसभा निवडणुकांनी या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सत्ताधारी भाजपची चिंता वाढवली आहे. ४ महिन्यांनी महाराष्ट्र, हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. या दोन्ही राज्यांत भाजपची सरकारे आहेत. महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत सत्तेत आहे, तर हरयाणात दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीने साथ सोडल्याने तेथे अल्पमतातील भाजप सरकार आहे. भाजप दोन्ही राज्यांत संघर्ष करत आहे.

दोन्ही राज्यांत विजयाचा दावा करत भाजप सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवत असला, तरी पक्ष नेतृत्वाला वास्तविकता कळून चुकली आहे. महाराष्ट्रात युतीतील घटक पक्षांविरुद्ध अधिक सत्ताविरोधी लाट असून, वाट्याला आलेल्या मतदारसंघात पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे भाजप मानतो.

महाराष्ट्र, हरयाणा जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार

  • महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप मोठे फेरबदल करू शकतो. दोन्ही राज्ये जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे.
  • महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असून, नोव्हेंबर महिन्यात तेथे नवीन सरकार सत्तारूढ होणार आहे, असे सूत्रांकडून कळते.

जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका

  • प्रदीर्घ काळापासून राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दि. ३० सप्टेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
  • कलम ३७० हटविल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. लोकसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात ५२ टक्के मतदान झाल्याने तेथील लोकांना मजबूत लोकशाही हवी असल्याची आशा निर्माण झाली आहे. याआधी काश्मीर खोऱ्यात केवळ ९ टक्के मतदान होत होते.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024HaryanaहरयाणाMaharashtraमहाराष्ट्रJammu Kashmirजम्मू-काश्मीर