शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:32 AM

महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला

जयपूर : महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून येणारा तपशील धक्कादायक आहे. राज्यपालांनी भाजपशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे.सरकार स्थापना लोकशाहीविरोधी : आपभाजपने केलेला प्रकार लोकशाहीविरोधी असून, त्यामुळे जनादेशाचा अनादर झाला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते संजयसिंग यांनी सांगितले की, काळ्या रात्री केलेले हे कृत्य लोकशाहीच्या मर्यादांची हत्या करणारे आहे.डाव्यांचे भाजपवर टीकास्त्रभाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले की, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयांचा गैरवापर झाला आहे.महाराष्ट्रातील कृत्य घृणास्पद -द्रमुकसत्ता बळकावण्यासाठी भाजपने केलेले कृत्य घृणास्पद आहे, अशी प्रतिक्रिया द्रमुकने दिली आहे. द्रमुकप्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोत