शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोनिया, राहुल, प्रियांका घेणार महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 06:12 IST

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी करतील. उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहा ते १९ आॅक्टोबर दरम्यान गांधी महाराष्ट्रात जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान चालवतील.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी करतील. उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहा ते १९ आॅक्टोबर दरम्यान गांधी महाराष्ट्रात जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान चालवतील.पक्ष सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रात पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी दोन्ही राज्यांत एक किंवा दोन प्रचार सभा घेतील. पक्षाचा प्रयत्न आहे की सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा शरद पवार यांच्यासोबत व्हाव्यात. परंतु, अजून याबाबत काही निर्णय झालेला नाही.पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील महाराष्ट्रात जेथे राहुल गांधी व सोनिया गांधी जाऊ शकणार नाहीत तेथे प्रचार करतील. विदर्भ आणि नागपूर शहरात प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी पाठवण्याची सूचना पक्षाच्या काही नेत्यांनी पक्ष श्रेष्ठींना केली होती. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे.प्रचारासाठी आता मर्यादित वेळ असल्यामुळे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते या दोन्ही राज्यांत विभागनिहाय नियोजन करीत आहेत. त्यात एक मोठा नेता त्या क्षेत्रात प्रचार करू शकेल.महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मुंबईत या नेत्यांकडून प्रचार होईल असे नियोजन होत आहे. येत्या दोन दिवसांत सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या प्रचार कार्यक्रमाला अंतिम रूप दिले जाईल. पक्षाची स्थानिक शाखा त्या कार्यक्रमानुसार आपल्या मतदारसंघात तयारी करू शकेल.या तीन नेत्यांशिवाय पक्षाचे इतरही नेते प्रचारास जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, हरीश रावत आदींची नावे आहेत.निवडणुकीनंतर निरूपम यांना नोटीसबंडखोरीची लक्षणे दिसलेल्यांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्टÑ आणि हरियाणात बंडखोरीची लक्षणे दाखवलेले संजय निरूपम आणि अशोक तंवर यांना निवडणूक संपल्यानंतर कारणे दाखवा नोटीस दिलीजाईल.संजय निरूपम यांना पक्ष प्रवक्ते मनीष तिवारी यांनी संयम राखून अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तिवारी यांनी विचारले की, निरूपम आज जे बोलत आहेत ते त्यांनी यापूर्वीच का सांगितले नाही? ते जे काही करीत आहेत त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल.निरूपम यांनी आपल्या कल्पनांना आवर घालावा. निरूपम आणि तंवर यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसAccidentअपघात