शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 10:47 IST

Loksabha ELection 2024 - उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली असून त्याठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला.

गाझियाबाद - Rahul Gandhi on BJP ( Marathi News ) ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे भाजपा आणि RSS संविधान, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतेय. या निवडणुकीत २-३ मोठे मुद्दे आहेत. बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. परंतु लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा करते. ना पंतप्रधान, ना भाजपा या मुद्द्यावर बोलतेय. इलेक्टोरल बॉन्ड जर योग्य होता मग सुप्रीम कोर्टाने ते रद्द का केले? ज्या लोकांनी भाजपाला हजारो कोटी रुपये दिले, ते लपवले का? ज्यांना कंत्राटे दिली जातात त्यांच्याकडून भाजपाला कोट्यवधीची देणगी येते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मी जागांबाबत भविष्यवाणी करत नाही. १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असं वाटतं. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होतेय असा रिपोर्ट मिळतोय. उत्तर प्रदेशात आमची आघाडी असून ती चांगली कामगिरी करेल असंही राहुल गांधींनी म्हटलं.

दरम्यान, भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी असून आश्वासनेही फोल ठरली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. विकासाची स्वप्ने दाखवली तीदेखील अर्धवट आहेत. इलेक्टोरल बॉन्डनं भाजपाचा बॅन्ड वाजवला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजपा सुरक्षित स्थळ आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना भाजपाने सोबत घेतले. भाजपाने अनेक लोकांचे भवितव्य अंधारात टाकलं आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी