शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:57 IST

Lok sabha Election 2024: आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत.

 नवी दिल्ली - आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत. १९८४ नंतर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला. त्यामुळे मतांची विभागणी होऊन ३० वर्षे युती-आघाडीची सरकारे सत्तेवर राहिली. २०१४ मध्ये भाजपने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. त्यांनाही फक्त ३१.४ टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसला १९८४ मध्ये मिळाली ४८.१% मतेकाँग्रेसने १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८० आणि १९८४ साली पूर्ण बहुमताची सरकारे स्थापन केली. या सातही वेळी पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाला सर्वाधिक ४१५ जागा मिळाल्या तरीही त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ४८.१ इतकीच होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा