शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:57 IST

Lok sabha Election 2024: आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत.

 नवी दिल्ली - आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत. १९८४ नंतर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला. त्यामुळे मतांची विभागणी होऊन ३० वर्षे युती-आघाडीची सरकारे सत्तेवर राहिली. २०१४ मध्ये भाजपने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. त्यांनाही फक्त ३१.४ टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसला १९८४ मध्ये मिळाली ४८.१% मतेकाँग्रेसने १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८० आणि १९८४ साली पूर्ण बहुमताची सरकारे स्थापन केली. या सातही वेळी पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाला सर्वाधिक ४१५ जागा मिळाल्या तरीही त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ४८.१ इतकीच होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा