शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
4
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
5
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
6
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
7
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
8
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
9
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
10
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
11
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
13
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
14
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
15
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
17
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
18
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
19
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
20
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:50 IST

Lok Sabha Election 2024 : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. जर नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर देशातील परिस्थिती निराशाजनक असती असं म्हणत निशाणा साधला आहे. राज्याच्या बारपेटा येथील निवडणूक रॅलीदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे.

'इंडिया टुडे' या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, हिमंता बिस्वा सरमा यांनी रॅलीला संबोधित करताना मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. सरमा यांनी कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात लसी आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नसते तर देशातील परिस्थिती गंभीर होऊ शकली असती असं म्हटलं आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी मोदी सरकारचं भरभरून कौतुक केलं. 2014 नंतर बोडो आणि कार्बी आंदोलनांमध्ये घट झाली, त्यामुळे प्रादेशिक मुद्द्यांमध्ये प्रगती झाली. याचे श्रेय केंद्रीय नेतृत्व आणि मोदी सरकारला जाते. महिला बचत गटांना जिओ टॅगिंगचे काम सोपवण्याची योजना त्यांना अधिक सक्षम करेल असं देखील सांगितलं आहे. 

चार जागांसाठी होणार मतदान 

आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 10 जागांवर मतदान झाले आहे. उर्वरित चार जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यात गुवाहाटी, बारपेट, कोक्राझार आणि धुबरी या जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपाने नऊ जागा जिंकल्या होत्या.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी