शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुष्काळावरून केंद्र विरुद्ध राज्यात जुंपली; दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 07:36 IST

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता प्रखरतेने जाणवत आहे.

बंगळुरू : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता प्रखरतेने जाणवत आहे. मात्र, दिग्गज नेत्यांच्या सभांमधील आराेप-प्रत्याराेपांनी राजकीय वातावरण दुष्काळापेक्षाही अधिक तापविले आहे. यातून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी जुंपली असल्याचे चित्र आहे.

कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघ मतदारसंघ उत्तर कर्नाटकात येतात. तेथे लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे शिवाय धनगर, दलित आणि मुस्लिम मतांचे प्रमाण चांगले आहे. या भागात लिंगायत समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजपचे नेहमीच वर्चस्व  असते. मात्र, यावेळी लिंगायत समाजाची नाराजी भाजपने ओढवून घेतल्याचे चित्र आहे.

दिग्गज नेत्यांचा प्रचार

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आदींच्या दौऱ्याने प्रचाराचा धुरळा उडविला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस