शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुलवामासंदर्भातील वक्तव्य पित्रोदांचे वैयक्तीक मत : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:20 IST

भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या पुलवामा घटनेसंदर्भातील वकव्यापासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच सॅम यांचे ते वैयक्तीक मत असून त्याचा काँग्रेसची संबंध नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे. पुलवामा घटनेसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरता येणार असे म्हणत पित्रोदा यांनी सैन्याच्या बालाकोट येथील एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सॅम पित्रोदाच्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पावित्रा घेत काँग्रेसवर टीका केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, अरुण जेटली यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतकवादाला योग्य ठरविणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य करून काँग्रेस नेते सैन्याचा अपमान करत. त्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे.

पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी शुटींग करण्यात व्यस्त होते. भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे. तसेच पुलवाला हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश होते. तर बालाकोट एअर स्ट्राईक वायूसेनेच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. पाकिस्तानातील अतिरेकी संघटना आणि जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा आपल्या वाईट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत, असंही सुरजेवाला यांनी म्हटले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी