शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुलवामासंदर्भातील वक्तव्य पित्रोदांचे वैयक्तीक मत : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:20 IST

भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या पुलवामा घटनेसंदर्भातील वकव्यापासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच सॅम यांचे ते वैयक्तीक मत असून त्याचा काँग्रेसची संबंध नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे. पुलवामा घटनेसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरता येणार असे म्हणत पित्रोदा यांनी सैन्याच्या बालाकोट येथील एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सॅम पित्रोदाच्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पावित्रा घेत काँग्रेसवर टीका केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, अरुण जेटली यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतकवादाला योग्य ठरविणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य करून काँग्रेस नेते सैन्याचा अपमान करत. त्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे.

पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी शुटींग करण्यात व्यस्त होते. भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे. तसेच पुलवाला हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश होते. तर बालाकोट एअर स्ट्राईक वायूसेनेच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. पाकिस्तानातील अतिरेकी संघटना आणि जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा आपल्या वाईट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत, असंही सुरजेवाला यांनी म्हटले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी