शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 15:36 IST

कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असून विरोधकांसह सत्ताधारी देखील मीडिया फ्रेंडली होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांना मुलाखती देत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांच्याकडून एक गोष्ट आपण शिकल्याचं त्यांनी म्हटले आहे.

राहुल यांनी या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मायावती यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती देशाचं प्रतीक आहे. आमच्या पक्षाच्या नसल्या तरी मी त्यांचा आदर करतो. पॉलिटीकली आमची लढाई असली तरी त्यांच्याकडून मी शिकत आलो. मायावती, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, स्टॅलिन यांचं मोठ योगदान आहे. मी त्या सर्वांचा आदर करतो. एवढच काय मी मोदींच्या योगदानाचा देखील आदर करतो. त्यांकडून मी एक गोष्ट शिकलो. त्यांनी आपल्याला शिकवलं की, देशाला कशा पद्धतीने नाही चालवायच, असा मिश्कील टोला राहुल यांनी लागवला. मोदींनी कुणाचही न ऐकता नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे देशाच नुकसान झालं. नरेंद्र मोदींच कम्युनिकेश स्कील उत्तम असल्याचं देखील राहुल यांनी यावेळी सांगितले.

या मुलाखतीत राहुल यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली. कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले.

मागील पाच वर्षांपासून मोदींविरुद्ध काँग्रेसने लढा दिला आहे. मोदी सतत काँग्रेसवर हल्ला करतात, याचा अर्थ हाच होतो की काँग्रेसने मोदींना आव्हान दिले. आम्ही प्रत्येक आघाडीवर भाजपला झुंज दिल्याचे राहुल म्हणाले.

संकटकाळी आरएसएसच्या लोकांना मदत करेन

देशात आपण प्रेमाच राजकारण करणार आहोत. कुणाविषयी आपल्या मनात राग ठेवायचा नाही. राहुल गांधी कुणीच नाही. देशातील सर्वांच रक्षण करायचं. आरएसएसविरुद्ध विचारांची लढाई आहे. मात्र आरएसएसच्या लोकांवर संकट आल्यास आपण त्यांची देखील मदत करू, असं राहुल गांधी यांनी म्हटले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादव