शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खाँ साहेबांची सरोद हरवली

By admin | Updated: July 1, 2014 12:44 IST

उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली

नवी दिल्ली : नवरसांतील अनमोल सुरिल्या आविष्कारात उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली आणि तिच्या शोधातील बेपर्वाईमुळे खाँ साहेबांना रौद्र रसाचा मार्ग स्वीकारावा लागला. खाँ साहेबांची हरवलेली सरोद हा अल्पावधीत आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. 
खाँ साहेबांच्या ज्या सरोदने गेली 45 वर्षे जगभरातील रसिकांचे कान तृप्त केले, ती ब्रिटिश एअरवेजकडून गहाळ झाली आहे. खाँ साहेब शनिवारी रात्री लंडनहून नवी दिल्लीला परतत असताना हा प्रकार घडला. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक पाचवरील बॅगेज सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या असून त्या दूर करण्यात येत असल्याचा दावा ब्रिटिश एअरवेजने केला आहे. खाँ साहेबांनी नंतर त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1997 मध्ये माङया सरोदची हानी केल्यानंतर ब्रिटिश एअरवेजने आता ती गहाळच केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)