शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 10:26 IST

'राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?'

ठळक मुद्दे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं.राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोझिकोड - प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात गुहा यांनी असं म्हटलं आहे. 

'व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्या यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?, राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे' असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नसल्याचं देखील गुहा यांनी सांगितलं आहे. 

रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिश्रमाने त्यांची प्रतिमा तयार केली आहे. मोदींनी 15 वर्षे राज्य चालवलं आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. ते प्रचंड कष्टाळू आहेत. युरोपात जाऊनही ते कधीच सुट्टी घालवत नाही असा टोला देखील राहुल गांधींना लगावला आहे. 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसं केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी नाहीत हाच त्यांचा फायदा आहे. केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKeralaकेरळcongressकाँग्रेसElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी