शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

न्या. लोया मृत्यू प्रकरण: 'ते' अदृश्य हात राहुल गांधी आणि काँग्रेसचे- संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:47 IST

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे.

नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका उपस्थित करणा-या याचिका दाखल करणा-यांच्या मागे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अदृश्य हात असल्याचा थेट आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.आपल्या हातातून सत्ता निसटत असताना दिसत असल्याचं पाहिल्यानंच काँग्रेस असं गलिच्छ राजकारण करतं. भाजपाचे यशस्वी अध्यक्ष अमित शाहांच्या विरोधात काँग्रेसनं षडयंत्र रचलं आहे. राजकीय फायद्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांना राजकारण करायचं असल्यास त्यांना मेहनत करावी लागेल. गरिबी पुस्तक वाचून नव्हे, तर त्यांच्यात जाऊन समजते, असा टोलाही संबित पात्रा यांनी राहुल गांधींना लगावला आहे.गेल्या काही काळापासून लोक ज्या प्रकारे न्याय व्यवस्थेचं राजकीयकरण करत होते, त्यांचा आता पर्दाफाश झाला आहे. राहुल गांधी 100 खासदारांना घेऊन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते. काँग्रेसनं न्याय व्यवस्थेला रस्त्यावर आणलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण