शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 11:23 IST

पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.

श्रीनगर - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळीदेखील पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या बालाघाट सेक्टर आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैनिकदेखील पाकिस्तानच्या या हल्ल्याला जशासतसे प्रत्युत्तर देत आहेत. 

निवासी भागांना केलं टार्गेटमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताकडून स्वयंचलित शस्त्रास्त्रांद्वारे हल्ला केला. शिवाय, निवासी भागांवर उखळी तोफांचा माराही करण्यात आला. यापूर्वी पाकिस्ताननं 11 आणि 8 ऑक्टोबरलाही पूंछ जिल्ह्यातील करमारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते.   वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन दरम्यान, यापूर्वी 3 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या भीमबेर गल्ली सेक्टरमध्येही पाकिस्ताननं गोळीबार केला होता. ज्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत निवासी भागांना टार्गेट केले होतं. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार 2017 मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत पाकिस्तानकडून 600 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. यामध्ये 16 जवान आणि आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  2016मध्ये 450 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय जवान