शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

“श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 2:24 PM

बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली: देशातील अनेक पक्षांचे नेते विविध मुद्द्यांवर आपली मते मांडत असतात. मात्र, ती मांडताना अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रभु श्रीराम हे एक महापुरुष होते असे मी मानत नाही, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (jitan ram manjhi on lord ram and ramayan controversy bihar bjp leader replied)

मोठा दिलासा! PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, त्यातच आता वादग्रस्त विधानांची भर पडताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरितमानसचा समावेश करण्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हे विधान केले आहे. यानंतर भाजपकडूनही मांझी यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा

श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही

प्रभु श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही. रामायण हे काल्पनिक आहे. त्यामुळे श्रीरामांचे जीवंत अस्तित्व मान्य करण्यासारखे नाही. मात्र, रामायणातील ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्या कालातीत असून शिकण्यासारख्या आहेत, असे मांझी यांनी म्हटले आहे. तसेच रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करणे चांगली बाब आहे. त्यामुळे मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, असेही मांझी म्हणाले. भाजप प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी याला प्रत्युत्तर दिले असून, रामाचे अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. अयोध्येत रामजन्मभूमीचे प्रमाण पुरातत्व खात्याला मिळाले आहेत. नासानेही रामसेतू मान्य केला आहे. रामाला काल्पनिक मानणाऱ्यांनी रामायणाचा अभ्यास करावा, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

दरम्यान, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांबद्दल झालेल्या टीकेला बाजूस सारून सरकारने आता १६ व्या शतकात कवी तुलसीदास यांनी लिहिलेले महाकाव्य ‘रामचरितमानस’ विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. केशवराव हेडगेवार आणि आणखी एक नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भगवान राम यांच्यावरील विषय कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची तयारी केली आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण