शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Jharkhand Political Crisis: घोडेबाजार;‘काही तरी शिजतेय’, झारखंडचे आमदार छत्तीसगडला, रिसॉर्टमध्ये वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:46 IST

Jharkhand Political Crisis: झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे.

रायपूर : झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचे ३२ आमदार मंगळवारी रायपूरमध्ये दाखल झाले असून, येथे एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत.

बघेल यांनी हिमाचल प्रदेशकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे व त्याला एक आठवडा उलटला आहे. तरीही राजभवनाने याबाबत काहीही निवेदन दिलेले नाही. त्यावरून आत काही तरी शिजत आहे, असा याचा अर्थ काढला जात आहे. अशा स्थितीत झामुमो व काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते छत्तीसगढमध्ये आले आहेत. ३२ आमदारांना रायपूरमध्ये हलविण्यात आले आहे, त्यात काँग्रेसच्या १७ आमदारांचा समावेश आहे. 

तेव्हा का मौन बाळगले?मंगळवारी झारखंडचे आमदार रायपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बघेल म्हणाले की, जेव्हा मध्यप्रदेश, राजस्थानच्या आमदारांना तसेच महाराष्ट्राच्या आमदारांना नेण्यात आले होते, तेव्हा त्यांनी का मौन बाळगले होते. त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होते. हे तर आमच्या पक्षाचे लोक आहेत. यात त्यांना त्रास होण्याचे काहीही कारण नाही.

टॅग्स :JharkhandझारखंडChhattisgarhछत्तीसगडPoliticsराजकारण