शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'कमल का फूल हमारी भूल थी'; मानवेंद्र सिंह यांचा भाजपाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 7:57 PM

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे.

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. मानवेंद्र सिंह यांनी बाडमेरमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीत भाजपाविरोधात बंड पुकारला. 'कमल का फूल हमारी भूल थी' असा टोला भाजपाला लगावत त्यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. 

2014 मधील लोकसभा निवडणुकीत बाडमेर चर्चेचा विषय ठरला होता. तसेच, 2018 मध्ये सुद्धा सर्वांचे लक्ष बाडमेरकडे असणार आहे, असे यावेळी मानवेंद्र सिंह रॅलीत म्हणाले. बाडमेरमध्ये याआधी गौरव आणि संकल्प रॅली झाली आहे. मात्र आज स्वाभिमान रॅली आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्वाभिमानासाठी लोक एकत्र आले आहेत. या लढाईत 36 समाजातील लोक आमच्यासोबत आहेत, असा दावा मानवेंद्र सिंह यांनी केला. 

जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा