शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 3:38 PM

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला.

जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी जाहीर केला. गेली सात दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त कलमं सरकारने रद्द केली. तसंच, जम्मू-काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येईल, असं जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं, विभाजनाचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं बहुतांश जनता स्वागत करतेय. आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही मोदी सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. याउलट, काँग्रेसनं कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेला विरोध केला आहे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वालाच भाजपाने नख लावले असून हे कृत्य घटनाविरोधी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल दिली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. 

काँग्रेसची ही भूमिका तुम्हाला पटते का?, की मोदी सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? नोंदवा आपलं मत...

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370congressकाँग्रेसArticle 35 Aकलम 35-एNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा