शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ये तो होना ही था - राष्ट्रपती

By admin | Updated: July 1, 2017 01:25 IST

14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - जीएसटीची प्रक्रिया देशात दीर्घकाळ चालू होती. ती सुरू झाली तेव्हाही मला खात्री होती की आज ना उद्या जीएसटी अस्तित्वात येणारच आहे, असे उद्गार काढणा-या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीची 14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे, याविषयी सेंट्रल हॉलला संबोधित करताना समाधान व्यक्त केले. 8 सप्टेंबर 2016ला संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक पास झालं होतं. 2011मध्ये मी स्वतः घटना दुरुस्तीचे विधेयक मांडले होते. या विधेयकाशी माझा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध राहिला आहे. जीएसटी लागू होणे अटळ असल्याचा मला दृढ विश्वास आहे. आज ना उद्या जीएसटी लागू होईल, याची मला खात्री होती.  राज्ये आणि केंद्राच्या परस्पर सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. संकुचित मतभेद बाजूला ठेवून राज्ये आणि केंद्र सरकारनं सहमतीनं काम केल्यानं जीएसटी साकारणं शक्य झाल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

(जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स- नरेंद्र मोदी)
 
मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी झालेल्या कामाचा हा वस्तुपाठ असल्याचेही ते म्हणाले आहेत. जीएसटीमुळे आपल्या निर्यातीला चालना मिळणार आहे. असा एखादा मोठा बदल घडवून आणताना सुरुवातीला अवरोध येणं स्वाभाविक असतं. पण त्यावर मात करून ऐतिहासिक जीएसटी अस्तित्वात आणल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.