शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:26 IST

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या 6 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती.

India On Pakistan: पाकिस्तानीतुरुंगात कैद असलेल्या भारतीयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 9पाकिस्तानमध्ये कैद असलेल्या 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती, पण पाकिस्ताननेत्यांना बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. 

आज माध्यमांशी संवाद साधताना अरिंदम बागची म्हणाले, "पाकिस्तानी तुरुंगात भारतीय कैद्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनकआहे. गेल्या 9 महिन्यांत 6 भारतीयांनी पाकिस्तानच्या ताब्यात आपले प्राण गमावले आहेत, त्यापैकी 5 मच्छिमार होते. चिंतेचीबाब म्हणजे या सर्व 6 जणांची शिक्षा पूर्ण झाली होती. इस्लामाबादमधील आमच्या उच्चायुक्ताने भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. सर्व भारतीय कैद्यांची तात्काळ सुटका करून त्यांना भारतात पाठवावे, असे आवाहन पाकिस्तान सरकारला करण्यात आले आहे.'' पत्रकार परिषदेत त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरही भाष्य केले. 

चीन आणि म्यानमारचे काय?अरिंदम बागची म्हणाले, एलएसीवरील डिसइंगेजमेंटसाठी आवश्यक पावले अद्याप सुरू नाहीत. परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत, पण काही पावले अजून बाकी आहेत. म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे 50 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगDeathमृत्यूPrisonतुरुंग