शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारताने फेटाळला पाकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:23 IST

पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. अभिनंदपर संदेशाला दिलेल्या उत्तरात भारताने असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी स्पष्ट केले.एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तात असा दावा केला होता की, पाकने चर्चेसंबंधी नव्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी विभागीय समृद्धीसाठी पाकिस्तानसह सर्व देशांशी चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि विदेशमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या अभिनंदपर संदेशाला प्रचलित राजनैतिक पद्धतीनुसार पंतप्रधान मोदी आणि विदेशमंत्र्यांनी उत्तर दिले. उत्तरादाखल संदेशपत्रात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले की, पाकिस्तानसह सर्व शेजारील देशांशी सहकार्यपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान