शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

India-China: मोठी बातमी! पूर्व लडाखमधून भारत-चीनची माघार; 2020च्या हिंसक चकमकीपासून सुरू होता तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 21:17 IST

India-China: 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता.

India-China: मे 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. पण, आता सुमारे 28 महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथील ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. लष्कर आणि सॅटेलाईट इमेजमधूनही याची पुष्टी झाली आहे. या भागातील तात्पुरती बांधकामे आणि बंकरही पाडण्यात आले आहेत.

दोन्ही देशांच्या स्थानिक कमांडर्सनी ग्राउंड स्तरावर आढावा घेतल्यानंतर याला दुजोरा दिला आहे. पीपी 15 मधून सैन्य मागे घेण्याबाबत लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने या भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी सीमेवर झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांचे 50,000 हून अधिक सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. पण, आता सैनिक मागे हटणार आहेत. 

यापूर्वी, भारत आणि चीनच्या सैन्याने पेगॉन्ग लेकच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वादग्रस्त जागेवरून माघार घेतली होती. मात्र, अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आजही पूर्वीच्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी जात नाही. लष्कर आमने-सामने येऊ नये, यासाठी बफर झोन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही देशांचे सैन्य तणाव टाळू शकतील. लष्कराच्या म्हणण्यानुसार, आता चीनसोबत डेमचोक आणि डेपसांगबाबत चर्चा केली जाईल, हा वाद गलवानच्या आधीपासून आहे. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान