शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

India China Face Off: भारताचे सैनिक ताब्यात नाहीत; चीनचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:40 IST

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन म्हणाले की, चीनने भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही. चीन आणि भारत या मुद्यावर चर्चा करीत आहेत.

बीजिंग : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीननेभारताच्या काही सैनिकांना ताब्यात घेतले आहे, असे सांगितले जात असतानाच चीनने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत आम्ही भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन म्हणाले की, चीनने भारताच्या कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतलेले नाही. चीन आणि भारत या मुद्यावर चर्चा करीत आहेत. दरम्यान, भारत आणि चीन यांनी सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल स्तरावरील चर्चा केली. गलवान खोºयातील स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची आहे.‘लक्ष विचलित करण्याचा चीनचा प्रयत्न’भारतीय सीमेवर चीनकडून होणाºया हालचाली म्हणजे कोरोनापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे, असे मत अमेरिकेचे पूर्व आशिया विभागाचे सहायक विदेशमंत्री डेव्हिड स्टिलवेल यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे भारत-चीनमधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. चीनच्या हालचाली या डोकलामप्रमाणेच अन्य सीमा भागांतील यापूर्वीच्या हालचालीप्रमाणेच आहेत. चीनला असेही वाटत आहे की, लोकांचे लक्ष सध्या कोरोना आणि जीव वाचविण्याकडे आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत