शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 5:25 AM

आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास खर्चाच्या किमान दीडपट भाव देण्याचे सूत्र कायम ठेवून केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामातील सर्व प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने यास मंजुरी दिली. याचा देशभरातील ८६ टक्के अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा आहे. बाजार भाव या किमान आधारभूत भावापेक्षा खाली गेले तर सरकारने या भावाने शेतमाल खरेदी करायचा, अशी ही योजना आहे. अन्न महामंडळ व इतर संस्था तृणधान्यांची, नाफेड कडधान्यांची व कापूस महामंडळ व नाफेड कपाशीची.शेतमाल आधारभूत किमतींना खरेदी करण्यात या संस्थांना जो तोटा होईल, त्याची भरपाई केंद्र सरकार करेल. आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.आधारभूत किंमतीतील वाढभात (धान) (सामान्य) ६५भात (धान) ( ए ग्रेड) ६५ज्वारी (हायब्रीड) १२०ज्वारी (मालदांडी) १२०बाजरी ५०नाचणी २५३मका ६०तूर १२५मूग ७५उडीद १००भूईमुग २००सूर्यफूल २००सूर्यफूल(पिवळे)३११तीळ २३६जवस६३कपाशी (लांब)१०५कपाशी (मध्यम)१००(प्रति क्विंटल रुपयांत)

टॅग्स :Farmerशेतकरी