शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राजस्थानमध्ये भीषण अपघात, लग्नाहून परतताना पुलावरून नदीत पडली कार, वरासह नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 11:19 IST

Accident News: राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला.

जयपूर - राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही वरात चौथ का बरवाडा येथून कोटा येथे गेली होती. ते रात्री उशिरा परतत होते. या कारमधून वरासह ९ जण प्रवास करत होते.

दरम्यान, या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अपघाताची माहिती मिलाल्यावर प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. तेव्हा घटनास्थळावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

अपघाताचे वृत्त समजल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात अनेक जणांचा झालेल्या आकस्मिक मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानmarriageलग्न