शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हृदयद्रावक! दोन मुलींनंतर पुन्हा 'जुळ्या' मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:14 IST

मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला दोन जुळ्या मुली झाल्याने त्याने आत्महत्या केली. खरं तर मृत बापाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून जीवन संपवले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आधी दोन मुली असल्याने तो तणावाखाली होता. त्याच्या पत्नीची ही तिसरी प्रसूती होती आणि यावेळी मुलगा होण्याची त्याला अपेक्षा होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

माहितीनुसार, आत्महत्येची ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. एक व्यक्ती सतत मोबाईलवर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईलवर बोलत असताना त्याने वैनगंगा नदीत उडी घेतली. अनेकांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. हा प्रकार पाहताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड नदीत तरुणांचा शोध घेत होते. रात्रीही होमगार्डने अनेक तास शोधमोहीम राबवली. मात्र, तरुणाचा मृतदेह सापडला नाही.

... म्हणून होता तणावातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यास सुरूवात केली असता दुपारी 12.15 च्या सुमारास मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढताच पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान या तरुणाचे नाव वासुदेव पटले असल्याची माहिती मिळाली.  तपासात पोलिसांना वासुदेवला दोन मुली असल्याचे समोर आले. 18 जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने पुन्हा दोन मुलींना जन्म दिला. ही बाब समजल्यामुळे तो तणावात होता. खरं तर मृत व्यक्ती त्याच्या आई वडिलांना एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून त्या विवाहित आहेत. वासुदेव शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस