शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हृदयद्रावक! दोन मुलींनंतर पुन्हा 'जुळ्या' मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:14 IST

मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला दोन जुळ्या मुली झाल्याने त्याने आत्महत्या केली. खरं तर मृत बापाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून जीवन संपवले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आधी दोन मुली असल्याने तो तणावाखाली होता. त्याच्या पत्नीची ही तिसरी प्रसूती होती आणि यावेळी मुलगा होण्याची त्याला अपेक्षा होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

माहितीनुसार, आत्महत्येची ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. एक व्यक्ती सतत मोबाईलवर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईलवर बोलत असताना त्याने वैनगंगा नदीत उडी घेतली. अनेकांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. हा प्रकार पाहताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड नदीत तरुणांचा शोध घेत होते. रात्रीही होमगार्डने अनेक तास शोधमोहीम राबवली. मात्र, तरुणाचा मृतदेह सापडला नाही.

... म्हणून होता तणावातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यास सुरूवात केली असता दुपारी 12.15 च्या सुमारास मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढताच पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान या तरुणाचे नाव वासुदेव पटले असल्याची माहिती मिळाली.  तपासात पोलिसांना वासुदेवला दोन मुली असल्याचे समोर आले. 18 जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने पुन्हा दोन मुलींना जन्म दिला. ही बाब समजल्यामुळे तो तणावात होता. खरं तर मृत व्यक्ती त्याच्या आई वडिलांना एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून त्या विवाहित आहेत. वासुदेव शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस