शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 23:59 IST

काँग्रेसचे नेते चिदंबरम यांचे ट्विट । ‘त्या’ घटनेचा घुसखोरीशी काय संबंध?

नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनने जर चीनचा पैसा परत केला, तर चिनी सैन्याचे अतिक्रमण हटणार आहे काय? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत आरोप केले होते.

चिदंबरम यांनी टष्ट्वीट केले आहे की, नड्डा हे अर्धसत्य बोलण्यात माहीर आहेत. माझे सहकारी रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी हे अर्धसत्य समोर आणले आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला १५ वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानाचा मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२० मधील चीनच्या घुसखोरीशी काय संबंध? असे समजा की, आरजीएफने २० लाख रुपये परत केले, तर पंतप्रधान मोदी देशाला असा विश्वास देतील का की, चीन आपले अतिक्रमण रिकामे आणि तेथील परिस्थिती पूर्ववत करील.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही म्हटले आहे की, चिनी घुसखोरीपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरूआहे. दिव्यांगांचे कल्याण आणि भारत-चीन संबंधावरील संशोधनासाठी ही रक्कम मिळाली होती, तसेच रिटर्न फाईल करताना याचा उल्लेख करण्यात आला होता.वस्तुस्थिती काय आहे पाहाचिदंबरम यांनी म्हटले आहे की, नड्डाजी वस्तुस्थिती काय आहे पाहा. अर्धसत्य सांगू नका. कृपया, चीनच्या घुसखोरीबाबत आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. नड्डा यांनी असा आरोप केला आहे की, २००५ मध्ये आरजीएफला चिनी दूतावासाकडून पैसे मिळाले होते.

टॅग्स :chinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतP. Chidambaramपी. चिदंबरम