शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 23:59 IST

काँग्रेसचे नेते चिदंबरम यांचे ट्विट । ‘त्या’ घटनेचा घुसखोरीशी काय संबंध?

नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनने जर चीनचा पैसा परत केला, तर चिनी सैन्याचे अतिक्रमण हटणार आहे काय? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत आरोप केले होते.

चिदंबरम यांनी टष्ट्वीट केले आहे की, नड्डा हे अर्धसत्य बोलण्यात माहीर आहेत. माझे सहकारी रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी हे अर्धसत्य समोर आणले आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला १५ वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानाचा मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२० मधील चीनच्या घुसखोरीशी काय संबंध? असे समजा की, आरजीएफने २० लाख रुपये परत केले, तर पंतप्रधान मोदी देशाला असा विश्वास देतील का की, चीन आपले अतिक्रमण रिकामे आणि तेथील परिस्थिती पूर्ववत करील.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही म्हटले आहे की, चिनी घुसखोरीपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरूआहे. दिव्यांगांचे कल्याण आणि भारत-चीन संबंधावरील संशोधनासाठी ही रक्कम मिळाली होती, तसेच रिटर्न फाईल करताना याचा उल्लेख करण्यात आला होता.वस्तुस्थिती काय आहे पाहाचिदंबरम यांनी म्हटले आहे की, नड्डाजी वस्तुस्थिती काय आहे पाहा. अर्धसत्य सांगू नका. कृपया, चीनच्या घुसखोरीबाबत आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. नड्डा यांनी असा आरोप केला आहे की, २००५ मध्ये आरजीएफला चिनी दूतावासाकडून पैसे मिळाले होते.

टॅग्स :chinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतP. Chidambaramपी. चिदंबरम