शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 14:33 IST

Lok Sabha Elections 2024 : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

नवी दिल्ली :  देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत भाजपा दिल्लीतील सर्व ७ जागा जिंकणार असल्याचा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. एवढेच नाही तर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या भाजपावरील विधानवरही प्रतिक्रिया दिली आहे.   

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, तेजस्वी यादव बरोबर आहेत, त्यांनी फक्त एक ओळ चुकीची सांगितली. तेजस्वी यादव यांनी 'टन-टन-टन टन-टन-तारा', पूरा विपक्ष बंटाधार है, असे म्हणायला हवे होते. पुढे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, बिहारमध्ये सातही टप्प्यात निवडणुका लढल्या जात आहेत. ४० लोकसभा मतदारसंघांसह, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच, बिहार हे भारतीय राजकारणाला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.

शुक्रवारी (२४ मे) तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की, भाजपा ४ जूननंतर गायब होणार आहे. तसेच, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट करताना, तेजस्वी यादव म्हणाले होते की, "टन टना टन टन टारा, बीजेपी होगी नौ दो ग्यारह". दरम्यान, तेजस्वी यादव देखील सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. कधी कविता म्हणत तर कधी फिल्मी शैलीत ते भाजपावर निशाणा साधत आहेत. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा