शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरकार रोजगार किती दिवस नाकारणार? राहुल गांधींचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 01:06 IST

दुसऱ्या ट्विटमध्ये गांधी यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपने मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त १४ ते २० ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली : देशात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झालेला असताना बेरोजगारीचा दर वाढल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील युवक १७ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करतील. गुरुवारी गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, प्रचंड प्रमाणातील बेरोजगारीमुळे युवकांना आज ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ असे म्हणण्यास भाग पडले आहे.रोजगार असणे ही प्रतिष्ठा आहे आणि सरकार ती किती दिवस नाकारणार आहे? १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. दुसऱ्या ट्विटमध्ये गांधी यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपने मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त १४ ते २० ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यास सुरुवात केली.जीडीपी घसरलाराष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार भारताचा एप्रिल-जून या तिमाहीचे सकल देशी उत्पादन (जीडीपी) २३.९ टक्क्यांवर घसरले. 40 वर्षांत प्रथमच अशी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जाणार असल्यामुळे बेरोजागारीचा दर वाढतच जाणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी