शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फटाके उद्योगातील लोकांवर आम्ही बेकारी कशी लादू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:27 AM

बंदी आदेशांनंतर सुप्रीम कोर्टासच पडला प्रश्न

नवी दिल्ली : मोठ्या आवाजाच्या आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर सरसकट बंदी घालून फक्त पर्यावरणस्नेही ‘हरित फटाक्यां’च्या उत्पादन व विक्रीचा आदेश गेल्या आॅक्टोबरमध्ये देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयास कायदेशीर परवाना घेऊन केल्या जाणाºया या उद्योगातील हजारो लोकांच्या पोटावर आपण पाय कसा काय आणू शकतो, असा प्रश्न मंगळवारी पडला.फटाक्यांवरील बंदीचा आदेश आता निवृत्त झालेल्या न्या. ए.के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला होता. मंगळवारी हा विषय भविष्यात सरन्यायाधीश होणाºया न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे आला तेव्हा न्या. बोबडे यांनी आधीच्या निकालाच्या पूर्णपणे विपरीत मत व्यक्त केले. न्या. बोबडे म्हणाले की, फटाक्यांचे कारखाने बंद केले, तर त्यामुळे ज्यांच्यावर बेकारीची पाळी येईल. त्यांना आम्ही (न्यायालय) रोजगार देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, वा अन्य मदतही करू शकत नाही. ते म्हणाले की, न्यायालयास रोजगार देता येत नसतील, तर ज्याने असलेले रोजगार संपुष्टात येतील, असे आदेशही न्यायालयाने देणे योग्य होणार नाही.तिढा कायम, कारखाने बंदन्यायालयाने फक्त ‘हरित फटाके’ बनविण्याचा व वाजविण्याचे बंधन तर घातले; पण हे फटाके नेमके कसे बनवायचे याचा तिढा गेल्या पाच महिन्यांत सुटलेला नाही. त्यामुळे एरवी आगामी हंगामाची मागणी पूर्ण करण्याची लगीनघाई सुरू व्हायचे दिवस असूनही दक्षिण भारतातील व खासकरून शिवकाशीचे फटाक्याचे कारखाने अद्याप बंदच आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय