शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हिमालयात येऊ शकतात आणखी बिकट संकटे; शास्त्रज्ञांचा इशारा; अनेक राज्यांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:12 IST

हिमनद्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हिमालयात अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमान वाढ, वितळणाऱ्या हिमनद्या, अतिवृष्टी आणि अनियंत्रित बांधकामांसह वाढते प्रदूषण या हवामान बदलांमुळे सिक्कीममध्ये आपत्ती आली. हिमनद्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हिमालयात अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हवामान बदलामुळे अनेक हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. भूकंप आणि कार्बन उत्सर्जन त्यास हातभार लावत आहेत, असे पर्यावरणतज्ज्ञ अंजल प्रकाश म्हणाले.

तापमानवाढीचा धोका 

पर्यावरण अभियंता मोहम्मद फारुक आझम यांच्या मते, हवामान बदलाचा दोन प्रकारे परिणाम होत आहे. सर्वप्रथम, जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळल्याने सरोवरे तयार होतात. जी अनेकदा धरणांद्वारे नियंत्रित केली जातात. सततच्या जागतिक तापमानवाढीमुळे सरोवरांचा आकार आणि संख्या दोन्ही वाढत आहे. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीमध्येही अशीच परिस्थिती होती. जिथे चोराबरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता.