शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 16:26 IST

Heatwave in UP-Bihar: गेल्या तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: देशभरात उन्हाचा पारा चढला असून, उत्तर भारतात उष्णतेच्या लाट पसरली आहे. यातच, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 15-17 जून दरम्यान उष्णतेमुळे किमान 98 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांत यूपीमध्ये 54, तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

यासोबतच ताप, धाप लागणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे 400 हून अधिक लोकांना गेल्या तीन दिवसांत बलिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जयंत कुमार यांनी शनिवारी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अति उष्णतेमुळे सर्व रुग्णांची प्रकृती बिघडली आहे. तसेच, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसार, हे मृत्यूचे कारण आहे. 

तिकडे बिहारमध्ये गेल्या 24 तासांत उष्णतेमुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या पाटण्यात 35, नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 19 आणि PMCH मध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाटणा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 24 जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान संस्थेने 18 आणि 19 जून रोजी बिहारसाठी 'अत्यंत उष्णतेचा' अलर्ट जारी केला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारHeat Strokeउष्माघातDeathमृत्यू