शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 20:01 IST

Target Killing : सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी विजय बेनिवाल यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी भगवान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव काश्मीरहून गावात पोहोचले. बेनिवाल यांचा अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत करण्यात आले आणि त्यात शेकडो लोक उपस्थित होते. सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेविजयने जुलैमध्ये गावाला आपल्या घरी येण्याचं आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतर तो गावी परतलाच नाही. त्याला आपले कॅडर बदलायचे होते आणि त्यासाठी परीक्षाही दिली होती. बँक मॅनेजर बेनिवाल यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून ते पत्नीला घेऊन काश्मीरला गेले होते. बेनिवाल यांच्या वडिलांनी सांगितले, "माझा मुलगा परीक्षेची तयारी करत होता, जेणेकरून त्याला इतरत्र शाखा व्यवस्थापकाची नोकरी मिळावी. त्याने राजस्थानला परत यावे, अशी आमची इच्छा होती."गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दहशतवादीबँकेत घुसून विजय बेनिवाल यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. बेनिवाल यांची कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथे असलेल्या एलकवाई देहाती बँकेत (ईडीबी) व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.विजयच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होतीविजय कुमारच्या पत्नीने कुटुंबीयांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तिथल्या एका शिक्षकाची हत्या झाल्यापासून विजय कुमारही चिंतेत होता आणि सांगत होता की इथली परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपल्याला जाण्याची गरज आहे. त्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीbankबँकRajasthanराजस्थानDeathमृत्यूmarriageलग्न