शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:12 IST

कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण बाईकवरून जात असताना कारला धडकला.

गुरुग्राममध्ये कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण बाईकवरून जात असताना कारला धडकला. अक्षत गर्ग असं या तरुणाचं नाव आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षतचा या अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुलदीप ठाकूर असं आरोपीचं नाव असून तो कार चालवत होता. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस ठाण्यातून आरोपीला जामीन मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आरोपीला जामीन मिळाल्याने अक्षतची आई प्रचंड संतापली आहे. 

आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी आईने केली असून पोलीस मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. आज तकशी बोलताना अक्षत गर्गची आई आणि भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "सुरुवातीला आमची एफआयआर नोंदवण्यात आली नव्हती, आम्ही दबाव आणला, त्यानंतर त्यांनी एफआयआर नोंदवला."

"पोलीस आमचे कॉल उचलत नाहीत किंवा आम्हाला कोणतेही अपडेट देत नाहीत" असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सहा दिवस होऊन गेले असले तरी आमच्याकडे पीएम रिपोर्ट नाही, अक्षतची आई रडत म्हणाली की, "जर पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर ३० मिनिटांत आरोपीला जामीन दिला असता का?"

"राजकीय दबावामुळे आरोपीला सोडण्यात आलं का? तो कसा सुटला जाऊ शकतो? इतके दिवस तो ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कसा कार चालवत होता? नेते जेव्हा मतांची गरज असते तेव्हा येतात. आता आठवडा होत आहे पण कोणीही मदतीला आलं नाही. तो कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता" असं अक्षतच्या आईने म्हटलं आहे.  

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी