शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:56 IST

लग्नापूर्वीच कुटुंबीयांना धक्का; पोलिस ठाण्याच्या फेऱ्या सुरू.

रीवा: लग्न म्हणलं की, घरात कामाची खूप लगबग सुरू असते. एकीकडे मुलीच्या घरी मुलाच्या स्वागताची तयारी सुरू असते तर दुसरीकडे मुलाच्या घरी मुलीकडे वरात घेऊन जाण्याची तयारी सुरू असते. लग्नानंतर आपल्या नववधूला घरी आणण्यासाठी मुलाच्या घरचे खूप उत्साहात असतात, पण कधी-कधी त्यांच्या या उत्साहावर पाणी फेरले जाते. अशीच एक घटना रीवा शहरात घडली आहे. 

नवरा मुलगा आपल्या लग्नाची जय्यत तयारी करत होता, पण त्याच्या कानावर अशी एक बातमी पडली, जी ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाआधीच त्याची होणारी बायको प्रियकर असलेल्या 6 मुलांच्या बापासोबत पळून गेली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी वधू-वरांच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठले. नातेवाइकांचे म्हणणे आहे की, 15 फेब्रुवारी रोजी मुलगी तिचा लग्नातला ड्रेस घेण्यासाठी ड्राय क्लीनच्या दुकानात गेली होती, मात्र सायंकाळपर्यंत ती परतली नाही. 

या घटनेनंतर एकीकडे मुलाच्या घरी निराशेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. तो व्यक्ती मुलीला घेऊन पळून गेला आहे, त्याची पत्नी आणि मुलेही पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र आजतागायत त्या दोघांचाही शोध लागलेला नाही. इर्शाद मन्सुरी असे त्या व्यक्यीचे नाव असून, त्याचा आणि तरुणीचा धर्म वेगळा आहे. सध्या या प्रकरणाची शहरात खूप चर्चा होत आहे.

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट