शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Good News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:41 IST

2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे...

मोदी सरकार यावेळचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वर्ष 2047 पर्यंत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 20,000 अब्ज डॉलर अर्थात (16.54 लाख) आणि दरडोई उत्पन्न 10,000 डॉलर (8.25 लाख रुपये) एवढे असेल, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी म्हटले आहे.

GDP चा आकार 20,000 अब्ज डॉलर एवढा असेल - हैदराबाद युन‍िव्हर्स‍िटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 57व्या वार्षिक संमेलनात 'ऑनलाइन' पद्धतीने संबोधित करताना देबरॉय म्हणाले, कोरोना महामारी शख्यतो संपली आहे. पण चीनमधील परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, युरोप-अमेरिकेतील आर्थिक विकासाची शक्यता यांसारख्या गोष्टी पाहता जागतिक पातळीवर अजूनही अनेक प्रकारच्या अनिश्चितता दिसत आहेत. देबरॉय यांच्या हवाल्याने आधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 'अमेरिकन चलनाच्या आजच्या मूल्यानुसार, 2047 पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न 10,000 डॉलर (8.25 लाख रुपये), तर सरासरी जीडीपी 20 अब्ज डॉलर असेल. म्हणजे भारत मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तन झालेले असेल.'

कोरोनानंतर आर्थिक निर्देशकात सुधारणा -देबरॉय म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. भारतात कोरोनानंतर आर्थिक निर्देशकात सुधारणा झाली आहे. सर्वांनाच 2023-24 मधील विकास दर आणि 2047 पर्यंत अर्थव्यवस्थेची वृद्धी बघायची आहे. रशिया-युक्रेन युद्ध, युरोप-अमेरिकेतील आर्थिक वृद्धीची शक्यता, यांसारख्या जागतिक पातळीवर अनेक प्रकारच्या अनिश्चिततांमुळे देशाला परकीय चलन बाजार आणि भांडवली बाजारात अस्थिरता दिसू शकते.

याच बरोबर, 'भारत यापासून अलिप्त नाही. अशा परिस्थितीत आपल्यालाही अस्थिरतेचा सामना करावा लागेल. परकीय चलन बाजार, भांडवली बाजार आणि विनिमय दरांमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. या अनिश्चिततेचा परिणाम महागाईवरही होईल. भारताला सुलभ वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), तसेच डारेक्‍ट टॅक्‍सची आवश्यकता आहे. ही अशी क्षेत्रे आहेत ज्यांवर सर्वांनीच विचार करायला हवा, असेही देबरॉय यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभा