शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अग्निवीर जवानांसाठी गुड न्यूज; पोलीस भरतीत मिळणार आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:31 IST

यापूर्वीच केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी निमलष्करी दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे.

Agniveer Scheme : केंद्र सरकारने आणलेल्या अग्नीवीर योजनेवरुन देशात बराच गदारोळ सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारने माजी अग्नीवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनेही माजी अग्निवीरांना राज्यातील पोलीस भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. 

सीएम योगी म्हणाले की, अग्निवीर ही चांगली योजना आहे पण विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. अग्निवीर आपली सेवा पूर्ण करुन आल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलीस विभागातील भरती प्रक्रियेत आरक्षण दिले जाईल. तर मोहन यादव म्हणाले की, आज कारगिल दिनानिमित्त आमच्या सरकारने अग्निवीरांना पोलीस आणि सशस्त्र दलाच्या भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय सुरक्षा दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णयअलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात 10 टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, केंद्रीय सशस्त्र दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्येही माजी अग्नीवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत माजी अग्नीवीरांना कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदासाठी वयोमर्यादेत आणि शारीरिक चाचणीत सवलत मिळेल. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसjobनोकरी