शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अग्निवीर जवानांसाठी गुड न्यूज; पोलीस भरतीत मिळणार आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:31 IST

यापूर्वीच केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी निमलष्करी दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे.

Agniveer Scheme : केंद्र सरकारने आणलेल्या अग्नीवीर योजनेवरुन देशात बराच गदारोळ सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारने माजी अग्नीवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनेही माजी अग्निवीरांना राज्यातील पोलीस भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. 

सीएम योगी म्हणाले की, अग्निवीर ही चांगली योजना आहे पण विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. अग्निवीर आपली सेवा पूर्ण करुन आल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलीस विभागातील भरती प्रक्रियेत आरक्षण दिले जाईल. तर मोहन यादव म्हणाले की, आज कारगिल दिनानिमित्त आमच्या सरकारने अग्निवीरांना पोलीस आणि सशस्त्र दलाच्या भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय सुरक्षा दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णयअलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात 10 टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, केंद्रीय सशस्त्र दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्येही माजी अग्नीवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत माजी अग्नीवीरांना कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदासाठी वयोमर्यादेत आणि शारीरिक चाचणीत सवलत मिळेल. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसjobनोकरी