शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 04:31 IST

याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते.

नवी दिल्ली/कोची : तिरुवअनंपुरम (केरळ) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीचे पाळमुळे शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिला आणि तिच्या मित्राचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केंद्रीय संस्थांनी केरळ पोलिसांची मदत मागितली आहे.याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने एनआयएला याप्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली. राजनैतिक सुरक्षाप्राप्त व्यक्तीच्या नावाने आखातातून पाठविण्यात आलेल्या सामानात दडविण्यात आलेले १५ कोटी रुपयांचे ३० किलो सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले होते.दरम्यान, कोची येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी (आर्थिक गुन्हे) कोर्टाने केरळस्थित विदेशी महावाणिज्य दूतावरील माजी कर्मचारी सरीत याला १५ जुलैपर्यंत सीमा शुल्क विभागाची कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फरार महिलेने अटकपूर्व जामिनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी रात्री तिने आॅनलाईन जामिनासाठी अर्ज दाखल केला.सोने तस्करी प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्यावर निशाणा साधला.राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकांच्या सहकार्याशिवाय सोन्याची तस्करी होणे शक्य नाही, असा संशय व्यक्त करुन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.

टॅग्स :GoldसोनंKeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी