शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:50 IST

Giriraj Singh And Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या एका विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सौगत रॉय म्हणाले होते की, "ममता बॅनर्जी यांना बंगालपेक्षा बांगलादेशात जास्त पसंती मिळते." यावर प्रत्युत्तर देताना गिरिराज सिंह म्हणाले, "जर ममता बॅनर्जी बांगलादेशात इतक्या लोकप्रिय असतील, तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना सोबत घेऊन तिथेच जावं आणि तिथेच पंतप्रधान व्हावं... आम्ही बंगालला बांगलादेश होऊ देणार नाही."

ममता बॅनर्जी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी 'रेड कार्पेट' अंथरतात आणि हिंदूंच्या हत्या घडवून आणतात असं म्हणत सिंह यांनी निशाणा साधला. तसेच सौगत रॉय यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी "जर ममता बांगलादेशात जास्त लोकप्रिय आहेत, तर त्यांनी बंगालला सोडावं आणि आपल्या घुसखोरांसह तिकडेच निघून जावं" असा खोचक टोला लगावला आहे.

"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

"काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष"

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपा आणि आरएसएसच्या संघटनात्मक क्षमतेचे कौतुक केले होते. यावर बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, "दिग्विजय सिंह यांनी आमची प्रशंसा केली की नाही, याची मला गरज नाही. भाजपा हा कार्यकर्त्यांचा आणि राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे, तर काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. काँग्रेस हा नेहरू-गांधी घराण्याची चाकरी करणारा पक्ष आहे."

"आम्ही हिंदू आहोत"

घरात शस्त्र ठेवण्याच्या आवाहनावर स्पष्टीकरण देताना गिरिराज सिंह म्हणाले की, "आम्ही हिंदू आहोत... सनातन धर्मात शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीची पूजा केली जाते. आमचे देवी-देवता देखील शास्त्र आणि शस्त्रांनी सुसज्ज असतात, त्यामुळे त्यांच्या भक्तांनी देखील त्याच परंपरेचं पालन केलं पाहिजे."

"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्येही हिंदू असुरक्षित आहेत, तर मुख्यमंत्री गप्प आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. बांगलादेशच्या मुद्द्याबाबत भाजपा नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, देशाच्या फाळणीपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनांवर पूर्णपणे गप्प आहेत. सरकारही कोणतीही कारवाई करत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee should become Bangladesh PM: Giriraj Singh's taunt.

Web Summary : Giriraj Singh criticized Mamata Banerjee, suggesting she move to Bangladesh with infiltrators and become Prime Minister there, following TMC MP Saugata Roy's praise of her popularity in Bangladesh. Singh accuses Banerjee of appeasing Rohingya and Bangladeshi infiltrators while neglecting Hindu safety in Bengal.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणHinduहिंदू